आठवितल्या मुलाने लिहिलेले प्रेम पत्र......
""""""""""""""
प्रिय अंजलि,
लव्हलेटर लिहिण्यास कारण की, तू मला खुप आवडतेस आणि तू पण माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून मला वाटतय की, मी पण तुला आवडतो. मी जर तुला आवडत असेल तर मला गणिताच्या पेपरला मदत कर. तू डोक्यात लाल रिबन लावत नको जाऊ. तुझ्या मागे मन्दाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबनवर पेनाची शाई सोडते. मला खुप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच रहते. शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल वाजवून पलून जातो. तू 'फेअर एंड लव्हाली' लावत जा, आणखी गोरी होशील. तुझ्याशेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघही तुझ्यापेक्षा जास्त गोऱ्या आहेत. पण मला नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे. सरांना नको देऊ.
फ़क्त तुझाच,
राहुल(नाम तो सुनाही होगा)
"""""""""""""""
तुम्हीही कधी तरी लव्हलेटर लिहिले(च) असतील की.... लव्हलेटर लिहिणे अणि पोहोच करणे हा खुपच जिकिरिचा पण मजेदार विषय होता(मी स्वतः:साठी कधीच लव्हलेटर लिहिले नाही पण मित्रांना मदत नक्की केलीये).
मला आठवत, नववित असतांना माझ्या एका मित्राला लव्हलेटर लिहिण्याची ईच्छा झाली थोडक्यात तो प्रेमात पडला होता... मग काय त्याच्या पेक्षा आम्हा मित्रांना खुप चिंत्ता. काय करणार फ्रेंडशिप असतेच अशी.
लेटर लिहिण्याची सुरुवात कुठल्या कागदावर अणि कुठल्या पेनाने लिहायचे याने व्हायची, मग त्यातला मजकुर काय असावा यावर खुप वाद-विवाद व्हायचा आणि खुप वेळानंतर एकमत होवून मजकुर ठरायाचा, तो ठरेपर्यंत बरीच कागद वाया गेलेली असायची आणि लेटर लिहिणारा पण कन्ताललेला असायचा (लेटर कुणी किहाव हे, प्रेम कोण करतो यावर नाही तर अक्षर कुणाच चांगल आहे यावर ठरत). एकदाचे लेटर लिहून झाले की मग ते द्यायचे कसे अणि कुणी(कारन स्वत: देण्यात रिस्क जास्त असते, आवडले नाही तर तिथेच कानाखाली पड़ते.)
पण माझा मित्र स्वता: च गेला होता कारन तो प्रेमासाठी एक कानाखाली खाण्यासाठी तयार होता... त्याच्या बाबतीत मात्र तस काही झाल नाही, कारन तीने त्याला होकर दिला होता.....
त्यांचे प्रेमप्रकरण खुपच गाजल(गावत कुठलीच गोष्ट लपून रहत नाही). मग काय नेहमी प्रमाने घरच्यांचा विरोध...तिला दहावी नंतर मामाकडे पाठवून दिले... मग तीने पुढील शिक्षण तिकडेच केल आनी याने ईकडे. पण ते दोघ खरोखर खुप प्रेम करायचे अधून मधून हा तिला पत्र लिहायचा, एकदा तिच्या मामाला पत्र सापडल आनी मग याला ईकडे तिच्या वडिलांनी खुप चोप दिला... आनी मग पूर्ण कोन्टक्टच तुटला... पण दोघही एकमेकांना विसरु शकले नाही...
त्याला पुण्यात चांगला जॉब मिळाला, आयुष्याच रुटीन सुरु झाल आणि अचानक एक दीवस त्याला ती दिसली.... हो तीही पुण्यातच जॉब करत होती...
देवालाही कदाचित त्यांचा दुरावा मंजूर नव्हता...
यावेली त्याने तिच्या घरी रितसर तिला मागणी घातली पण घरच्यांच आपल तेच.. मग नाईलाजास्तव त्यांना पलुन लग्न कराव लागल... आता त्यांच्या लग्नाला १ वर्ष होण्यात येइल... दोघही खुप मजेत आहेत पण मनात दोघांना ही अजुनही वाटत की घरच्यांनी प्रेमाने आशीर्वाद द्यावेत...
त्यांना ते लवकर मिलोत हीच शुभेच्छा & प्रार्थना....
""""""""""""""
प्रिय अंजलि,
लव्हलेटर लिहिण्यास कारण की, तू मला खुप आवडतेस आणि तू पण माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून मला वाटतय की, मी पण तुला आवडतो. मी जर तुला आवडत असेल तर मला गणिताच्या पेपरला मदत कर. तू डोक्यात लाल रिबन लावत नको जाऊ. तुझ्या मागे मन्दाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबनवर पेनाची शाई सोडते. मला खुप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच रहते. शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल वाजवून पलून जातो. तू 'फेअर एंड लव्हाली' लावत जा, आणखी गोरी होशील. तुझ्याशेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघही तुझ्यापेक्षा जास्त गोऱ्या आहेत. पण मला नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे. सरांना नको देऊ.
फ़क्त तुझाच,
राहुल(नाम तो सुनाही होगा)
"""""""""""""""
तुम्हीही कधी तरी लव्हलेटर लिहिले(च) असतील की.... लव्हलेटर लिहिणे अणि पोहोच करणे हा खुपच जिकिरिचा पण मजेदार विषय होता(मी स्वतः:साठी कधीच लव्हलेटर लिहिले नाही पण मित्रांना मदत नक्की केलीये).
मला आठवत, नववित असतांना माझ्या एका मित्राला लव्हलेटर लिहिण्याची ईच्छा झाली थोडक्यात तो प्रेमात पडला होता... मग काय त्याच्या पेक्षा आम्हा मित्रांना खुप चिंत्ता. काय करणार फ्रेंडशिप असतेच अशी.
लेटर लिहिण्याची सुरुवात कुठल्या कागदावर अणि कुठल्या पेनाने लिहायचे याने व्हायची, मग त्यातला मजकुर काय असावा यावर खुप वाद-विवाद व्हायचा आणि खुप वेळानंतर एकमत होवून मजकुर ठरायाचा, तो ठरेपर्यंत बरीच कागद वाया गेलेली असायची आणि लेटर लिहिणारा पण कन्ताललेला असायचा (लेटर कुणी किहाव हे, प्रेम कोण करतो यावर नाही तर अक्षर कुणाच चांगल आहे यावर ठरत). एकदाचे लेटर लिहून झाले की मग ते द्यायचे कसे अणि कुणी(कारन स्वत: देण्यात रिस्क जास्त असते, आवडले नाही तर तिथेच कानाखाली पड़ते.)
पण माझा मित्र स्वता: च गेला होता कारन तो प्रेमासाठी एक कानाखाली खाण्यासाठी तयार होता... त्याच्या बाबतीत मात्र तस काही झाल नाही, कारन तीने त्याला होकर दिला होता.....
त्यांचे प्रेमप्रकरण खुपच गाजल(गावत कुठलीच गोष्ट लपून रहत नाही). मग काय नेहमी प्रमाने घरच्यांचा विरोध...तिला दहावी नंतर मामाकडे पाठवून दिले... मग तीने पुढील शिक्षण तिकडेच केल आनी याने ईकडे. पण ते दोघ खरोखर खुप प्रेम करायचे अधून मधून हा तिला पत्र लिहायचा, एकदा तिच्या मामाला पत्र सापडल आनी मग याला ईकडे तिच्या वडिलांनी खुप चोप दिला... आनी मग पूर्ण कोन्टक्टच तुटला... पण दोघही एकमेकांना विसरु शकले नाही...
त्याला पुण्यात चांगला जॉब मिळाला, आयुष्याच रुटीन सुरु झाल आणि अचानक एक दीवस त्याला ती दिसली.... हो तीही पुण्यातच जॉब करत होती...
देवालाही कदाचित त्यांचा दुरावा मंजूर नव्हता...
यावेली त्याने तिच्या घरी रितसर तिला मागणी घातली पण घरच्यांच आपल तेच.. मग नाईलाजास्तव त्यांना पलुन लग्न कराव लागल... आता त्यांच्या लग्नाला १ वर्ष होण्यात येइल... दोघही खुप मजेत आहेत पण मनात दोघांना ही अजुनही वाटत की घरच्यांनी प्रेमाने आशीर्वाद द्यावेत...
त्यांना ते लवकर मिलोत हीच शुभेच्छा & प्रार्थना....
No comments:
Post a Comment